“करांचे दर स्थिर करणे, आयात शुल्कात घट करणे, जीएसटी अधिक सुटसुटीत करणे, प्रत्यक्ष कर संहिता लागू करणे, जास्त रोजगार निर्माण करणारे उद्योग सुरू करणे तसेच आर्थिक शिस्तीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यावर आगामी अर्थसंकल्पात विचार करण्याची गरज आहे.
-अरविंद विरमनी ,अर्थ मंत्रालयाचे माजी मुख्य सल्लागार