विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट ! उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट; दिल्लीतील गरमी वाढली
मुंबई - सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे, ...
मुंबई - सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे, ...
अमरावती :- संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, सध्या काही भागातच पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात पाऊस पडताना ...
मुंबई - महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मान्सून पुढे सरकला असून पुढील 48 तासांत तो मुंबईत धडकण्याची शक्यता आहे, असे भारतीय ...
पुणे - बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम कोकण, गोवा आणि मुंबई समुद्र किनाऱ्यांवर झाला असून, काल दुपारपासून लाटांची तीव्रता वाढली होती. किनारपट्टी ...
थिरुवनंतपुरम - केरळमध्ये मान्सूनने पहिला दणका दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सामान्य तारखेपासून 7 ...
मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात मोठी घट ...
मुंबई - एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यातील तापमानात चढउतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले ...
मुंबई - ऐन उन्हाळ्यात राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा अधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. यातच ...
मुंबई - राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ...
मुंबई - उन्हाळ्याचा दुसरा महिना संपत आलेला असताना राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांची नासाडी झाली ...