पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध हवेत, पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी व्यक्त केली चर्चेची इच्छा
इस्लामाबाद - पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध हवे आहेत. समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या मुद्द्यांच्या आधारे भारताबरोबर शांततेचे संबंध आपल्याला अपेक्षित ...