भेटी लागे जीवा.! संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे इतिहासात प्रथमच एक दिवस अगोदर पंढरपूरकडे होणार प्रस्थान; काय आहे कारण…
नाशिक - दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या पंढरपूरला जात असतात. तसेच संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर ...