ऑलिम्पिक होणे खेळाडूंसाठी महत्त्वाचे
मुंबई - खेळाडूंच्या दृष्टीने ऑलिम्पिक स्पर्धा होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर खेळाडूंचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. ...
मुंबई - खेळाडूंच्या दृष्टीने ऑलिम्पिक स्पर्धा होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर खेळाडूंचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. ...
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर 2028मध्ये होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्यास हिरवा ...
नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा भारताचा नेमबाजी संघ जाहीर झाला आहे. या संघात महाराष्ट्राच्या अव्वल महिला ...
टोकियो - करोनाचा धोका जपानमध्येही पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशातील लसीकरणाचा वेगही अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे होत असलेली ...
नवी दिल्ली - भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी सादर केली. अखेरच्या दिवशी भारताने दोन ...
टोकियो - जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्थानिक तसेच परदेशी खेळाडूंना करोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण कालावधीत सवलत देण्यात येणार ...
टोकियो - जपानमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन सुरक्षितपणे घेण्यास सक्षम आहे, असा ठाम विश्वास ...
दुबई - ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश व्हावा यासाठी आयसीसीने पुन्हाएकदा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांकडून ...
टोकियो - करोनाचा धोका अद्याप कायम असला तरीही पुढील वर्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार टोकियो ऑलिम्पिक होणारच, असा ठाम विश्वास जपान सरकार ...
टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्याने तेथील सरकारसह पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या ...