सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर: दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. तुकाराम माने असे या शेतकऱ्याचे नाव ...
सोलापूर: दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. तुकाराम माने असे या शेतकऱ्याचे नाव ...
गडचिरोली: गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पाटोदाचे सुपूत्र शहीद वीरजवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडेंनी आज भेट दिली. मुंडे ...
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच या ...
पुणे: भाजप येणार भाजप येणार अशा घोषणा दिल्या जात आहेत. मात्र निकालानंतर भाजपचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे ...
मुंबई:राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. गडकरी यांनी नोकऱ्या आहेतच कुठे? असे वक्तव्य ...
कोल्हापूर: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी विकास समितीच्या वतीनं आज कोल्हापूर पाटबंधारे ...
मुंबई: ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरुम मध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मुख्य ...
मुंबई: आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या ...