Sunday, May 19, 2024

Tag: MAHARASHTRA

सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर: दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. तुकाराम माने असे या शेतकऱ्याचे नाव ...

आपले जवानच सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित राहणार?- धनंजय मुंडे

गडचिरोली: गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पाटोदाचे सुपूत्र शहीद वीरजवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडेंनी आज भेट दिली. मुंडे ...

जे पत्नीला न्याय देऊ शकत नाही, ते तुम्हाला काय न्याय देतील?- प्रकाश आंबेडकर

संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये- प्रकाश आंबेडकर

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच या ...

लोकसभेच्या निकालानंतर भाजपचा फुगा फुटेल -प्रकाश आंबेडकर

पुणे: भाजप येणार भाजप येणार अशा घोषणा दिल्या जात आहेत. मात्र निकालानंतर भाजपचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे ...

राज्यातील आचारसंहिता शिथिल; मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई:राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

गडकरींचे तर्कशून्य वक्तव्य; म्हणे २ कोटी रोजगार दिले- राष्ट्रवादी काँग्रेस

गडकरींचे तर्कशून्य वक्तव्य; म्हणे २ कोटी रोजगार दिले- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. गडकरी यांनी नोकऱ्या आहेतच कुठे? असे वक्तव्य ...

उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक ; शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतला घेराव

उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक ; शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतला घेराव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.  शेतकरी विकास समितीच्या वतीनं आज कोल्हापूर पाटबंधारे ...

उमेदवारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरुम मध्ये प्रवेश देऊ नये -जयंत पाटील

मुंबई: ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरुम मध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मुख्य ...

मोदींनी राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरून राज ठाकरेंचे टीकास्त्र !

मुंबई: आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली ...

राष्ट्रवादी जोमात तर युती कोमात

दुष्काळ निवारणासाठी सरकारने पावले उचलावी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या ...

Page 1404 of 1420 1 1,403 1,404 1,405 1,420

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही