महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता – जयंत पाटील
जळगाव - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. मात्र मध्यावधी निवडणुकांऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ...
जळगाव - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. मात्र मध्यावधी निवडणुकांऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ...
मुंबई - मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी ...
मुंबई - हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप ...
मुंबई - भाजप शिंदे गटाला 48 जागा सोडायला तयार दिसतेय परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला आहे असून 288 जागा भाजप ...
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (मविआ) विरूद्ध भाजप अशीच ...
मुंबई - काही दिवसांपूर्वी (11 जानेवारी) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या ...
मुंबई - अर्थमंत्र्यांनी आज १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला, परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटींच्या असल्याने ...
मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपये दरवाढ झाली आहे. हॉटेलमध्ये चहा घ्यायला ...
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्यालयात बाहेर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठमोठी पोस्टर्स लागली ...
मुंबई - विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ...