मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतले कर्मचारी! “नौदल नसतं तर कुणीच वाचलं नसतं”; किनाऱ्यावर येताच अश्रूंचा बांध फुटला
नवी दिल्ली: अरबी समुद्रातील तौते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरातला मोठा फटका बसला आहे. त्यातच समुद्रात ७०७ कर्मचारी असलेले तीन तराफे भरकटले ...