तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? आशिष शेलारांचा घणाघात
मुंबई - राज्यातील महा आघाडी सरकारवर भाजप नेते आशिष शेलार नेहमीच टीका करीत असतात. यावेळीही त्यांनी ट्विट करत मविआ सरकारवर ...
मुंबई - राज्यातील महा आघाडी सरकारवर भाजप नेते आशिष शेलार नेहमीच टीका करीत असतात. यावेळीही त्यांनी ट्विट करत मविआ सरकारवर ...
नवी दिल्ली/ लखनौ - आयएसआयच्या निधीतून सुमारे एक हजार जणांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन जणांना ...
ढाका - बांगलादेशातील सुनमगंजच्या शल्ला उपजिल्ह्यातील हिंदू गावात बुधवारी कट्टरवाद्यांनी हल्ला केला. कट्टर इस्लामवादी नेते जुनैद बाबूनागरी समर्थकांच्या मोठ्या जमावाने ...
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंच्या मानसिकतेविषयी आणि त्यांच्या कार्यवर एक महत्वपूर्व विधान केला आहे. दिल्लीतील ...
मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शार्जील उस्मानी चर्चेत आला आहे. त्याच्या या वादग्रस्त कृतीमुळे राज्यातील ...
इस्लामाबाद - कट्टरवाद्यांनी पाडलेले हिंदू मंदिर दोन आठवड्यांच्या कलावधीत पुन्हा उभारा असे आदेश पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. खैबर ...
नवी दिल्ली -केंद्रीय मंत्र्यांबरोबरच्या बैठकीवेळी शेतकरी संघटनांच्या (Farmer Protest) नेत्यांनी सरकारी भोजन नाकारले. त्याऐवजी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून ...
मुंबई - शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होत. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे ...
मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजप पक्ष ठाकरे सरकारवर नेहमीच टीका करत असतो. ठाकरे सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सहा ...
नवी दिल्ली - कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्ला दिल्यामुळे पुन्हा ...