“आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात मोदीजी?”; लखीमपूर प्रकरणावरून विरोधकांचा सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास वर्षभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक ...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास वर्षभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक ...
चेन्नई - मदुराईचे खासदार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व्यंकटेशन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच एक जनहित याचिका दाखल केली होती. ...
नवी दिल्ली, दि. 9 - केंद्र सरकारने 25 राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8923 कोटी रूपयांची मदत घोषित केली आहे. ही ...
नवी दिल्ली : वाढत्या करोना रुग्णसंख्येला लगाम घालण्यासाठी सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी रात्रीपासून ...
नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील इतर गटातील नागरिकांचे लसीकरण ...
मुंबई - देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असताना केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ...
मुंबई - केंद्र सरकारने सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याच्या उद्देशाने जी निर्बंध नियमावली प्रस्तावित केली आहे ती हुकुमशाहीचे द्योतक असून त्यातून ...
नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसद भवनाच्या म्हणजेच सेंट्रल विस्ता या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान ...
माहितीची जमवाजमव करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ पुणे - राज्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी केंद्र शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येत ...
लातूर : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनानेच आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा अनाकलनीय ...