“असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गरीबांची दिवाळी अंधारात”; एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
मुंबई : राज्यातील असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. ...