ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ; ‘या’ योजनेंतर्गत मिळणार बिनव्याजी कर्ज
मुंबईः दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनानंतर आता ठाकरे सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील ...