औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला राज्य सरकारची स्थगिती; पुन्हा घेणार निर्णय
मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. ...
मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. ...
मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे ...
मुंबई : महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्जाचे पैसे नियमित ...
मुंबई : आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 14 हजार कोटींचा जीएसटी परतावा देण्यात आला आहे. आतातरी केंद्रावर खापर न फोडता राज्य ...
मुंबई : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच ...
मुंबई - महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. दुसरीकडे राजभवनाच्या खर्चात कोट्यवधीची वाढ ...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा झाली. गोरेगावच्या नेस्को ...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम ...
पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखांचा ‘खेळ’ अखेर थांबला असून आठवडाभराच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य ...
पुणे -केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डीझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करत आहेत, अशी टीका भाजपचे ...