Hingoli: 15 मिनिटांत 13 कोटी द्या अन्यथा कृषी कार्यालय पेटवून देऊ; रविकांत तुपकरांनी कृषी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - जिल्ह्यात जुन-जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने नुकसान झाल्यानंतरही पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने ...