जयपूर – जयपूर येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जामडोली येथील केशव विद्यापीठात यांच्याहस्ते ध्वजावतरण पार पडलं. यावेळी कार्यक्रमात भाषणादरम्यान मोहन भागवत म्हणाले,’स्वातंत्र्य आणि समतेसोबतच विविधता हा शब्द आपल्या संविधानात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या बंधुभावाला देशभरात आपल्याला प्रचलित करावं लागेल. वेगवेगळ्या विचारसरणींना मानणारे आपण लोक संसदेत आपले वेगवेगळे गट बनवून आपण बसलो आहोत. लोकशाही प्रक्रियेत यातूनच संवाद बनतो.’ असेही ते म्हणाले.
जयपुर (राजस्थान): आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने जामडोली के केशव विद्यापीठ में 74वें गणतंत्र दिवस समारोह में हिस्सा लिया। pic.twitter.com/LqPDSTmxFK
— ANI_HindiNews (@AHindinews) January 26, 2023