मुंबई – देशात हिंदुत्वाचा विषय भडकावण्याचे काम काही दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर विरोधकांचे कान टोचले.
देशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेले राजकारण लोकांच्या लक्षात आले आहे. देशातील आणि राज्यातील जनता हुशार आहे. कोणाचा उद्देश काय, कोण कोणाला बोलायला लावते हे जनतेच्या लक्षात आले आहे, त्यामुळे रोज उठून त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही – ना. @Jayant_R_Patil pic.twitter.com/YrCuZVq5cT
— NCP (@NCPspeaks) April 30, 2022
देशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेले राजकारण लोकांच्या लक्षात आले आहे. देशातील आणि राज्यातील जनता हुशार आहे. कोणाचा उद्देश काय, कोण कशासाठी काय करते, कोण कोणाला बोलायला लावते हे जनतेच्या लक्षात आले आहे, त्यामुळे रोज उठून त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.