रत्नागिरी – रत्नागिरीत जिल्ह्यात दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन हा अपघातात झाला. या अपघतात पाच जण जागीच ठार झाले असून मृतांमध्ये 2 मुलींचा समावेश आहे.
या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला हलवल्याची माहिती आहे. हा अपघात दुपारी साडे तीनच्या सुमारास झाला. मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा कदम (8), संदेश कदम (55), फराह तौफिक काझी (27) आणि अलिन उर्फ बॉबी सारंग अशी मृतांची नावे आहेत.