मुंबई – शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सतत झटणारा नेता आज काळाने हिरावून घेतला. त्यांच्या अकस्मात जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रध्दांजली ! अशा शब्दात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.