“कंपन्यांची थंडावलेली गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे कंपनी कर 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची गरज आहे. कर 25 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यास कंपन्या गुंतवणूक करतील त्याचबरोबर त्यांना निर्यात वाढविण्यासही मदत होईल.
-आदी गोदरेज, अध्यक्ष, गोदरेज उद्योग समूह