संस्थांच्या पाणीपट्टीत 10 टक्के वाढ
पुणे - घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने यापूर्वीच निश्चित केले आहे. त्यानुसार ...
पुणे - घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने यापूर्वीच निश्चित केले आहे. त्यानुसार ...
Sanjay Shirsat - पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढूनही नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात ...
कोपरगाव -लाखाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता निर्माण होण्यासाठी पथ, झेंडे, ...
कोपरगाव -चुकीच्या समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा घाट घातला जात असून ...
कोपरगाव - तालुक्यासह गोदावरी व भंडारदरा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी बारमाही पाणी देण्याच्या बोलीवर सीलिंग ऍक्टच्या नावाखाली काढून ...
सोनई - समन्यायी पाणीवाटप कायद्याची अंमलबजावणी करताना सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करून आमदार शंकरराव गडाख म्हणाले, मुळा धरणातून ...
बेंगळुरू - सीडब्ल्यूआरसीच्या निर्देशानुसार शेजारच्या तामिळनाडूला पाणी सोडण्यास आम्ही असमर्थ आहोत कारण आम्हाला आता आमच्या राज्यातील पाणी टंचाईची चिंता आहे, ...
लोणंद - लोणंद शहरातील पाणी समस्या अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने लोणंदमधील संतप्त नागरिकांकडून शास्त्री ...
कोयनानगर - कोयनेच्या पाण्यासाठी डिग्रज (जि. सांगली) येथे नदीपात्रात केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार ...
सोनई - मुळा धरणाचे पाणी राजकीय दबावाखाली जर जायकवाडीला सोडण्यास आले तर नेवासा तालुक्याला याचा मोठा फटका बसणार आहे. जायकवाडीत ...