महाविकास आघाडीवरुन शेट्टी निर्णायक भूमिकेच्या तयारीत; म्हणाले, ‘राज्य सरकारबाबत विचार करावा लागेल…’
कोल्हापूर - ‘महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांची फसवणूक केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं आहे. यामुळे या सरकारशी संबंध ठेवायचा की ...