नामांतरावरून राज्यात वातावरण तापलं; आजपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत उपोषण
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली ...
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली ...
मुंबई - सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन ...
मुंबई : ‘राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही ...
पुसेगाव - देशामध्ये व राज्यामध्ये पाणीपुरवठा विभागाने क्रांती केली असून जलजीवन योजनेतून 38 हजार गावांना पाणी देण्याचे काम या सरकारने ...
नाशिक - राज्य सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, या दाव्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुनरूच्चार केला. ...
नागपूर : कर्जत – जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार ...
नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा करोनाचे सावट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ...
नागपूर : राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ ...
नगर -राज्य सरकारने बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना आवरले पाहिजे. सरकारला आता 5 ते 6 महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे ...
मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील (Maharashtra–Karnataka border) मराठी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. ...