करोनामुळे नुकसान झालेल्या ‘या’ क्षेत्रातील लोकांसाठी 5000 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर
थिरूवनंतपुरम - महामारीच्या काळात लघुउद्योजकांचे व शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याने केरळ सरकारने आपल्या राज्यातील या क्षेत्रातील लोकांसाठी पाच हजार कोटी ...