राज्यांच्या असहकारामुळे नदीजोड प्रकल्प रखडला- कटारिया
केंद्रीय जलशक्ती मंत्री रतन सिंह कटारिया यांची खंत औरंगाबाद : राज्यांच्या असहकारामुळे केंद्र सरकारचा नदी जोड प्रकल्प रखडला असल्याची खंत ...
केंद्रीय जलशक्ती मंत्री रतन सिंह कटारिया यांची खंत औरंगाबाद : राज्यांच्या असहकारामुळे केंद्र सरकारचा नदी जोड प्रकल्प रखडला असल्याची खंत ...
उजनीचे पाणी जाणार मराठवाड्यात : नीरा- भीमा स्थिरीकरणाचे कामही वेगात भिगवण - केंद्र शासनाचा महत्वाकांशी असलेला नदीजोड प्रकल्प अंतर्गत कृष्णा- ...
कऱ्हेवरील बंधाऱ्याच्या विद्रुपतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सासवड - पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यनदी असलेल्या कऱ्हा नदीला महापूर आला होता. ...
नगर - राज्यांमध्ये माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील ...
नगर - श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, जामखेड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. याकारवाईत जेसीबी, ट्रॅक्टरसह ...
विलास नलगे आतापर्यंत 42 टक्के पेरण्या; परतीच्या पावसामुळे गव्हाचे क्षेत्र वाढणार नगर - परतीचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी ...
1557 गावांतील पावणेसहा लाख शेतकरी बाधित; अतिवृष्टीने कपाशीचे सर्वाधिक नुकसान `अंतिम अहवालानंतरच कार्यवाही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. ...
सणबूर - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याकरीता कोयना पर्यटनाचा संपूर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता ...
भूकंपाचे धक्के बसून खडकाला भेगा : ओढ्याचे पाणी आटल्याने ग्रामस्थ भयभीत संगमनेर - संगमनेर तालुक्यातील घारगाव व बोरबन शिवहद्दीतील डोंगराच्या ...
संगमनेर - संगमनेर बाह्यवळ रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रात पुणे नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलालगत कासारवाडी शिवारातून ट्यूबच्या सहाय्याने वाळूचोरांनी दिवसरात्र बेकायदा ...