“निसर्ग’च्या नुकसान भरपाईसाठी “एनडीआरएफ’च्या निकषात बदल करावा; राज्यमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी
मुंबई, दि. 16 : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे केंद्र ...