Saturday, May 4, 2024

Tag: home minister anil deshmukh

अर्णब गोस्वामी आणखी काही दिवस कारागृहात राहणार

अर्णब गोस्वीमी प्रकरणी दोन पोलीस निलंबित

मुंबई -  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब  गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून ...

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन; गोस्वामींच्या सुरक्षेबद्दल व्यक्त केली चिंता

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन; गोस्वामींच्या सुरक्षेबद्दल व्यक्त केली चिंता

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले ...

राज्यपालांकडून अर्णब गोस्वामींच्या प्रकृतीची चौकशी; गृहमंत्र्यांना केला फोन

राज्यपालांकडून अर्णब गोस्वामींच्या प्रकृतीची चौकशी; गृहमंत्र्यांना केला फोन

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले ...

कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – गृहमंत्री

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव - बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, ...

महिलेची गाडीसह तलावात उडी; पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाचले प्राण

महिलेची गाडीसह तलावात उडी; पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाचले प्राण

नागपूर - आत्महत्या करण्यासाठी 50 वर्षीय महिलेने गाडीसह तलावात उडी घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना फुटाळा तलाव येथे घडली. ...

कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – गृहमंत्री

ड्रग रॅकेटमधील दोषींवर कारवाई होणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई- बॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाईसुद्धा केली जाईल. पण या ...

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – गृहमंत्री

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ...

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या १५६ जणांवर राज्य सरकारकडून कारवाई

कोरोना पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव भाविकांनी साध्या पद्धतीने साजरा करावा

मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता दि.१७ सप्टेंबर पासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या ...

राज्यातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले -गृहमंत्री अनिल देशमुख

माझ्या तोंडी चुकीचे विधान घालण्यात आले – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला असे चुकीचे विधान ...

Page 3 of 11 1 2 3 4 11

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही