कृषक : शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा मार्ग
कृषी क्षेत्रातील परिवर्तनाचे श्रेय निश्चितच शेतकऱ्यांच्या कष्टाला, कृषी शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीपूरक धोरणांना जाते. आज शेतकरीबांधव नवोन्मेषी बनत ...
कृषी क्षेत्रातील परिवर्तनाचे श्रेय निश्चितच शेतकऱ्यांच्या कष्टाला, कृषी शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीपूरक धोरणांना जाते. आज शेतकरीबांधव नवोन्मेषी बनत ...
मुंबई - सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ...
औरंगाबाद - महाराष्ट्रातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ऊस आणि इतर पिकांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सन 2017 मध्ये येथील ...
झेंडे बंधूंचा जरबेरा शेतीचा प्रयोग दिवे येथे यशस्वी बेलसर - दिवे (ता. पुरंदर) गावांमधील सचिन झेंडे आणि राहुल झेंडे या ...
चंद्रपूर : गोसीखुर्द प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विनियोग विदर्भातील शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा करावी. पश्चिम महाराष्ट्रात उपसा ...
पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करणे हितावह ठरते. खरिपाचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना भरघोस पीक घेता येईल. यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस ...
नागपूर : स्वातंत्र्याचा लढा असो वा दुष्काळ, कोरोना सारखी महामारी असो वा देशावर आक्रमण. सामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा एक कारखाना ...
रत्नागिरी : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात ...
मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा ...
सातारा - किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनलने सत्ता हस्तगत केल्यानंतर मकरंद ...