Sunday, May 12, 2024

Tag: farmers

नोटाबंदीच्या निर्णयावरून खर्गेंची PM मोदींवर टीका,म्हणाले “निर्णय अपयशी ठरला ही वस्तुस्थिती पण अजून पंतप्रधानांनी…”

मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली – मल्लिकार्जून खर्गे

नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना जी आश्‍वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य ...

मोदी सरकारच्या काळात पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट – राहुल गांधी

मोदी सरकारच्या काळात पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट – राहुल गांधी

हिंगोली - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत ...

पीकविमा योजनेबाबत वेधले लक्ष; राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या नजरा

पीकविमा योजनेबाबत वेधले लक्ष; राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या नजरा

कर्जत - यंदा राज्यात सर्वदूर अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

नोंद : एक पाऊल प्रगतीकडे…

नोंद : एक पाऊल प्रगतीकडे…

नाणेनिधीने सादर केलेल्या अहवालात, गरीब, शेतकरी यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने डीबीटी योजना एक चमत्कार असल्याचे म्हटले आहे. एखाद्या शासकीय योजनेचा ...

कृषीमंत्री सत्तारांनी अधिकाऱ्याला विचारलं दारू पिता का? ठाकरे गटाच्या नेत्या म्हणाल्या,’ हा शिंदे गट नाही तर ‘झिंगे गट’

कृषीमंत्री सत्तारांनी अधिकाऱ्याला विचारलं दारू पिता का? ठाकरे गटाच्या नेत्या म्हणाल्या,’ हा शिंदे गट नाही तर ‘झिंगे गट’

बीड – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत. मात्र ओला ...

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसोबत’

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसोबत’

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येक जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब निमंत्रण ...

लक्ष्मीपूजनाचा जल्लोष

साखर कारखानदारांनी केला शेतकऱ्यांचा विश्‍वासघात

कराड - जगात साखरेला गतवर्षी चांगला दर होता. यावेळी महाराष्ट्रातही साखरेचे उत्पादन चांगले झाले होते. मात्र, राज्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची ...

भाऊसाहेब संपावर गेल्याने शेतकरी धाब्यावर…

भाऊसाहेब संपावर गेल्याने शेतकरी धाब्यावर…

अतिवृष्टीमुळे शेतकरी दुहेरी संकटात : पंचनामे करण्याची मागणी राहुल गणगे पुणे - गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचे ...

संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी-शरद पवार

संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी-शरद पवार

संवाद कार्यक्रमात कृषी धोरणांवर विचारमंथन परिंचे - अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्‍न केंद्र ...

ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने मराठवाड्याला तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने मराठवाड्याला तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच हैदोस घालत असून पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी ...

Page 31 of 97 1 30 31 32 97

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही