शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार मान्य केला जावा : संयुक्तराष्ट्रे
संयुक्तराष्ट्रे - दिल्लीत आंदोलनकारी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी चकमक आणि हिंसाचार झाला त्यावर संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी चिंता व्यक्त केली असून शांततापुर्ण ...
संयुक्तराष्ट्रे - दिल्लीत आंदोलनकारी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी चकमक आणि हिंसाचार झाला त्यावर संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी चिंता व्यक्त केली असून शांततापुर्ण ...
नवी दिल्ली - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संबंधात केंद्र सरकारने दाखवलेली असंवेदनशीलता धक्कादायक आहे. हे सरकार त्यांच्याशी अत्यंत अहंकाराने ...
नवी दिल्ली - तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे दीड ते दोन वर्ष स्थगित ठेवण्याची तयारी केंद्र सरकारने अंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या चर्चेत ...
नवी दिल्ली - मोदी सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये उद्या (शुक्रवार) चर्चेची नववी फेरी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रीय ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमधून भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भुपिंदर सिंग ...
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात आंदोलनावर असलेले शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात उद्या (सोमवारी) चर्चेची पुढील फेरी पार पडणार आहे. ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्राने हे कायदे मागे घ्यावे या ...
नवी दिल्ली - जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत नववर्षाचे स्वागत करणार नसल्याचे सिंघू सीमेवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. ...
नवी दिल्ली - शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये सुमारे महिनाभर निर्माण झालेली कोंडी चर्चेच्या पाच फेऱ्यांमध्ये फूटली नव्हती. मात्र सहाव्या फेरीत ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोणत्याही राज्याशी चर्चा न करताच कृषी विषयक तीन कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहेत. दिल्लीत बसून कृषी ...