हॉलिवूड अभिनेत्रीने लग्नासाठी प्रपोज करताच सलमान म्हणाला,’..लग्नाचे दिवस गेले’
मुंबई - 'दबंग' अभिनेता सलमान खानला बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर देखील म्हटले जाते. सलमान खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि ...
मुंबई - 'दबंग' अभिनेता सलमान खानला बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर देखील म्हटले जाते. सलमान खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि ...
झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हि मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेचं कथानक आणि इंद्रा दिपूची जोडी याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि सानिका आणि कार्तिकच्या नात्याला देशपांडे सरांचा विरोध असल्यामुळे ते सानिकाचं एका चांगल्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं ठरवतात आणि तिच्यासाठी इंद्रजित साळगावकरच स्थळ सुचवतात. एकीकडे इंद्रा दिपूचा होकार मिळवण्यासाठी झुरतोय तर दुसरीकडे दिपू त्याला देशपांडे सरांचं ऐकून सानिकाशी लग्न करायला भाग पडतेय. पण इंद्रा हार मानणाऱ्यातला नाही आहे त्यामुळे त्याने दिपूचा होकार मिळवण्याचं मनाशी पक्क केलं ...
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार "हृतिक रोशन' केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या ...