ग्रामपंचायतींच्या वीजजोडण्या न तोडण्याचा व तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत जोडण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे महावितरणला आदेश
कोल्हापूर (प्रतिनिधी) - वीज बिलांच्या थकीत वसुलीसाठी महावितरणने ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजजोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कारवाईही झाली ...