लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण: “शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप…”म्हणत शरद पवारांची केंद्र सरकारवर सडकून टीका
मुंबई: उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. यात ६ शेतकरी होते. या मुद्द्यावरून देशभरातून संतप्त ...