“मला मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले, तर…”; रावसाहेब दानवेंची सूचक प्रतिक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...