“चिकोत्रा’च्या 52 गावांच्या पाणी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार; जयंत पाटील यांची माहिती
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 52 गावांचा समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल ...