नवी दिल्ली- देशातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीत देखील आजचे तापमान सुमारे 42 डिग्री सेल्सियस पर्यंत पोचले आहे. उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे.
Delhi: People cover their heads as mercury touches 42 degrees Celsius; #visuals from India Gate. pic.twitter.com/1ihUHmPRH4
— ANI (@ANI) June 2, 2019