Saturday, April 27, 2024

कोंकण

काळ आला होता पण… ! 700 फूट खोल दरीत कार कोसळूनही पती-पत्नी वाचले.. सिंधुदुर्गातील सनसेट पॉइंटवर नेमकं काय घडलं ?

काळ आला होता पण… ! 700 फूट खोल दरीत कार कोसळूनही पती-पत्नी वाचले.. सिंधुदुर्गातील सनसेट पॉइंटवर नेमकं काय घडलं ?

सिंधुदुर्ग - वैभववाडीतील करुळ घाटात सनसेट पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील दोघांचा जीव वाचला...

पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबत कोकण विभागातील ६ जिल्ह्यांचा २२ जूनला आढावा

पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबत कोकण विभागातील ६ जिल्ह्यांचा २२ जूनला आढावा

मुंबई :- पोक्सो अर्थात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, २०१२ ते कलम ४४ अन्वये...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीयमंत्री गडकरी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीयमंत्री गडकरी

अलिबाग :- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय...

Ratnagiri : तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी – पालकमंत्री सामंत

Ratnagiri : तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी – पालकमंत्री सामंत

रत्नागिरी : जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील...

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – मंत्री उदय सामंत

अलिबाग : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे...

#KonkanRailway : कोकण रेल्वे परिसरातील 37 स्थानकांचे होणार सुशोभीकरण – उपमुख्यमंत्री फडणवीस

#KonkanRailway : कोकण रेल्वे परिसरातील 37 स्थानकांचे होणार सुशोभीकरण – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :- कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण 37...

सशक्त समाज संघटन होणे काळाची गरज – गोविंद केंद्रे

सशक्त समाज संघटन होणे काळाची गरज – गोविंद केंद्रे

रत्नागिरी - वंजारी सेवा संघ सामाजिक संघटनेच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा वी. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे उत्साहात...

मंदोस चक्रीवादळाचा कोकणातील आंबा, काजू पिकांवर परिणाम; मोहोर काळवंडला

मंदोस चक्रीवादळाचा कोकणातील आंबा, काजू पिकांवर परिणाम; मोहोर काळवंडला

मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. त्यातच चक्रीवादळामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात...

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री केसरकर

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री केसरकर

ठाणे : मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न...

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार...

Page 2 of 25 1 2 3 25

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही