मुंबई – राज्यात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याची मागणी हे कर्मचारी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपाला विरोधी पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
In my address I spoke about how India was marginalised on the global platform during the CONgress led UPA rule.
Today, under the leadership of PM @narendramodi, India is providing valuable leadership & guidance to the World.
This is how PM Modi has transformed India in 7 years. https://t.co/GJQkvSItff
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) November 16, 2021
यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या राजकीय नेत्यानं कडून होताना दिसून येत आहे.
असे असतांना दुसरीकडे राज्य कार्यकारिणी समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकत भाजपचे महामंत्री सी. टी. रवी ( C. T. Ravi ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी आहे. बैठकीतील भाषणा दरम्यान सी टी रवी म्हणाले ,’महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या”असं म्हणत रवी यांनी ठाकरें हल्ला बोल केला आहे.