रोहिंग्यांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार नाही ! केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली - रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, रोहिंग्यांसारख्या ...