“संयम पाळला गेलाच पाहिजे, पण तुम्ही जर…”; धक्काबुक्की प्रकरणावरून यशोमती ठाकूर संतापल्या
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन आणि घोषणाबाजीदरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात ...