आळंदी -भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाले. आळंदी (ता. खेड) इंद्रायणी घाटावर महात्मा गांधी स्मारक येथे आज (दि. 26) सकाळी 11ः00 वाजता या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यावेळी नंदकुमार वडगावकर, डॉ. मनोज रांका, संदीप नाईकरे, चंद्रकांत सातपुते, महादेव पाखरे, राजेश्वर पांपटवार, जनार्धन पितळे, भगवान लेंडघर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, पांडुरंग कांबळे, रामभाऊ येळवंडे, पांडुरंग लेंडघर, मोरेश्वर आरू, धिरज कुबेर उपस्थित होते.