“उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री…”; शालिनी ठाकरेंचा टोला
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्यातील काही ठिकाणी आलेली पूरस्थिती, खड्डेमय ...