रेल्वे प्रशासनाची उडाली झोप! ‘दिल्ली-हैदराबाद मार्गावर होणार बालासोर सारखाच रेल्वे अपघात; निनावी पत्राद्वारे धमकी
नवी दिल्ली : मागील महिन्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन तब्बल ३०० निरपराध लोकांचा जीव गेला होता. अपघाताच्या चौकशीचे ...