अंतर्मन जागृत असल्याने गरिबांना हात देण्याचे काम : संजय कळमकर
अंतर्मनाला कितीही कळवळा असला, तरी सध्याच्या जगामध्ये बाह्यमन ताकदवान झाले आहे. त्याला दुसऱ्याचे दुःख दिसत नाही, पण आज अंतर्मन जागृत ...
अंतर्मनाला कितीही कळवळा असला, तरी सध्याच्या जगामध्ये बाह्यमन ताकदवान झाले आहे. त्याला दुसऱ्याचे दुःख दिसत नाही, पण आज अंतर्मन जागृत ...
दैनिक "प्रभात' अन् दिशा परिवारामुळे युवकांची गगनभरारी व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन शिबिरात मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक दैनिक "प्रभात' व दिशा ...
सातारा - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (आठवी) अंतिम निकाल बुधवारी ...
सातारा -जिल्हा परिषदेने देशभरात नावलौकिक मिळवला असून आता एका अभिनव उपक्रमामुळे जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे ...
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी 2 मे ...
पुणे - महापालिकेकडून दहावी आणि बारावीच्या गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीचा 20 कोटींचा निधी संपल्याने तब्बल 2,777 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ...
बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे (वय 28) या शेतकऱ्याच्या मुलाची दखल जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. राजू केंद्रे ...
महाळुंगे इंगळे - पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या 2020-2021 शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश ...
महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाकडून एस सी. , एस बी ...
पुणे - शालेय शिक्षण विभागाअंतर्गत 1 लाख 6 हजार शाळांमध्ये 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 ...