संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
मुंबई - मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह ...