‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झालीये, म्हणून हनुमान चालिसा वाचली’ – रवी राणा
मुंबई : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला ...