मोदीजी, पाऊस पडल्यावर विमानं गायब होतात का?- राहुल गांधी
मध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत ...
मध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत ...
अमरावती - महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने ...
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने कोल्हापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. दुष्काळाबाबत महसुलमंत्री चंद्रकांत पाटील ...
नवी दिल्ली: सोशल मीडियामुळे आता प्रत्येक नागरिक जागृत झाला आहे. कोणी लोकप्रतिनिधी चुकीचा बोलला तर त्याला लगेच ट्रोल केल्या जाते. ...
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आयोजित ...
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळ, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर टीका ...
मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी अकराच्या सुमारास पदाचा ...
मुंबई: सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी ...
सर्वसामान्यांच्या वाईट काळात त्यांच्यासोबत राहणं हे राजकारण असू शकत का? बीड: एकीकडे सध्याचे नेते मंत्रालयात बसून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत ...
पालघर - पालघरमध्ये डहाणू, तलासरी भागात भूंकपाचे धक्के बसले आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यानं गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसललंय. आज ...