नळांना तोट्या नसल्यास पाच हजार दंड ;१७ जून पासून दंडात्मक कारवाई सुरु
कोल्हापूर -शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी - वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा ...
कोल्हापूर -शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी - वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा ...
भिवंडी- भिवंडी शहरातील सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका सहा वर्षीय मुलाला चिरडल्याची दुर्घटना समोर आली आहे. रोहित विजय लोंढे (6) ...
कोल्हापूर- उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व शेती बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त ...
कोल्हापूर- केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची जनतेमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्या कोल्हापूर शहरातील आशा महिलांना सर्व प्रकारचे दाखले त्वरीत उपलब्ध ...
मुंबई: काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. आता थेट ...
मुंबई: "खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत! आधी मराठा व आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील ...
बँकांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई: राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी ...
मुंबई: मद्य निर्मिती व विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी ...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. राज ठाकरे फॅक्टर सुद्धा या निवडणुकीत अपयशी ठरला. पराभवानंतर विरोधकांच्या बैठका वाढल्या ...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व आघाड्यांवरील उपाययोजनांना गती मुंबई: राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. ...