वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भाजप नेत्याचाच नव्या कृषी कायद्यांना विरोध; चर्चांना उधाण
थिरुअनंतपूरम - देशभरामध्ये सध्या केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये या कायद्यांचे स्वागत होताना दिसतंय ...