“फाळणीच्यावेळी सत्तेसाठीच्या घाईत कॉंग्रेसने कर्तारपुरसाहिब गमावला”; केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांचा आरोप
चंदीगड - स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीच्या वेळी कॉंग्रेसने कर्तापुर साहिब पाकिस्तानला जाऊ दिल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला ...