मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला जास्त बसेसची गरज; पर्यावरण तज्ञांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई - 20 वर्षांपूर्वी मुंबईच्या लोकसंखेची वाढ राष्ट्रीय लोकसंखेच्या वाढीपेक्षा कमी होती, मात्र जागतिकीकरणानंतर औद्योगिकरणासोबत शहरे रुंदावली, रोजगार देखील वाढला ...